मला मराठी साहित्य,संगीत,भक्तिगीते...ची फार आवड आहे.मलाही वाचनाचा छंद आहे.प्रत्येकाने एकतरी छंद नक्की जोपासावा.पु.ल.देशपांडे म्हणतात कि,''पोटापाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पण साहित्य,शिल्पा,संगीत किंवा एखाद्या खेळाशी मैत्री जमवा.लौकिक शिक्षण तुम्हाला जागवेल तर कलेशी होणारी मैत्री तुम्हाला का जगाव हे सांगून जाईल..''
एकदा मावाल्तिच्या दिशेने प्रयाण करणार्या सुर्यदेवानी विचारले आता माजे कार्य कोण चालू ठेवेल?या प्रश्नावर सारे जग आवाक जाले,स्थिर जाले.....................यावर एक छोटीशी पनती म्हणाली ''स्वामी माज्याकडून शक्य असेल तेवढे मी अवश्य करीन...''